🚑 ‘राह-वीर’ योजना: अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस
छत्रपती संभाजीनगर : रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेवर मदत मिळावी आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशाने केंद्र सरकारने ‘राह-वीर’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या…